गेल्या वर्षी या तिन्ही जिल्ह्यांत भीषण महापूर आला होता. हजारो लोकांचे संसार उघड्यावर आले होते. गेल्या चार दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस कोळसत आहे. या तिन्ही जिल्ह्यांत पाऊस कोसळत आहे. पण गेल्या वर्षाची पुनरावृत्ती होऊ नये होऊ नये यासाठी सरकारने अगोदरच खबरदारी बाळगली आहे. पण विविध राजकीय व सामाजिक संघटनाही सतर्क झाल्या आहेत.
VIDEO : दूध दराबाबत निर्णय घ्यावाच लागेल, पण… : बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरातांनी टाकलेला शब्द अजितदादांनी तात्काळ केला पूर्ण
गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांविषयी बाळासाहेब थोरातांनी दाखविली कणव, अधिकाऱ्यांना लावले कामाला
युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवावे. स्वतःची काळजी घेऊन जनतेच्या मदतीसाठी पुढे जावे. कुठल्याही प्रकारची मदत लागली तर तात्काळ प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधावा अशा सुचना तांबे यांनी केल्या आहेत. तांबे यांनी ट्विटद्वारे या सुचना केल्या आहेत ( Satyajeet Tambe instructed to his workers through tweet).
काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…
लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…
संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…
घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…
नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…