संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राज्य सरकारला 3 कायदेशीर पर्याय दिले आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची आहे. परंतु, राज्य सरकारला फक्त अल्टिमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन भूमिका मांडण्याची गरज असल्याचे विखे पाटील (Vikhe-Patil) म्हणालेत.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून अरविंद सावंतांची संभाजीराजेंवर बोचरी टीका
आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटलांचा संभाजीराजेंना खोचक टोला
Mamata Banerjee accuses Modi of pursuing vendetta politics, says he cannot accept Bengal poll defeat
महाविकास आघाडी अपयशी ठरल्याने केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी आघाडीचा वेळ खर्ची जात आहे. सरकारमधील मंत्री जी विधाने करत आहेत. त्यावरुन सरकारचा हेतू प्रामाणिक दिसत नाही. सकल मराठा समाजाने एका व्यासपीठावर एकत्र यावे. एकत्रितपणे सरकारवर दबाव आणून आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावे, असे मत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले आहे. संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी नवा पक्ष काढावा किंवा नाही हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका उभी केली नाही. सर्वांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी, असेही विखे-पाटील (Vikhe-Patil) यांनी म्हटले आहेत.
‘महाविकास आघाडी सरकारची फक्त वाऱ्यावर वरात सुरु’
या सरकारचा लौकिक फक्त घोषणाबाज सरकार म्हणून आहे. कोविडच्या काळात काम करताना अनेक पत्रकारांना प्राण गमवावे लागले. मंत्र्यांनी अनेकदा मदतीची घोषणा केली. परंतु अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. याउलट केंद्राने पाठपुरावा करुन 5 लाखांची मदत दिली. म्युकरमायकोसिस रुग्णांचा उपचाराचा खर्च पाहता राज्य सरकारने योजनेतून दिलेली मदत अत्यल्प आहे. यात इजेक्शनचा खर्चही भागणार नाही. महाविकास आघाडी सरकारची फक्त वाऱ्यावर वरात सुरु आहे, अशा शब्दात विखे-पाटलांनी (Vikhe-Patil) राज्य सरकारवर टीका केली आहे.
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…
जुने नाशिक येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…
वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…
मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…
भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…