तीसगाव येथील जागेवर महानगरपालिकेने सुमारे सहा हजार घरकुलांचा प्रस्ताव तयार करणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. तसेच या गृहनिर्माण योजनेमुळे अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हाधिकारी यांनी आधी १५.५० हेक्टर जमीन उपलब्ध करुन दिली होती. त्यानंतर महसूल विभागाने उर्वरित भूखंड देण्यासाठी याच आठवड्यात मंजुरी दिली होती. याबद्दल महसूलमंत्री सुभाष देसाई यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले.
भाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार करा, सुभाष देसाई यांचे आदेश
महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक सरसावले !
मंत्रालय परिसरात ‘शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे’
Maharashtra signed MoUs worth ₹2 lakh crore during the pandemic: Minister
आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…
ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…
काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…
हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…
धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…
लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…