टॉप न्यूज

औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना वेग

टीम लय भारी

मुंबई : औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना वेग आला आहे. योजनेंर्तगत बांधावयाच्या घरकुलांसाठी महाराष्ट्र शासनाने ३१ हेक्टर भूखंड शहरालगत तीसगाव येथे मंजूर केला आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे(Aurangabad, Accelerate the work of PMAY in Tisgaon).

तीसगाव येथील जागेवर महानगरपालिकेने सुमारे सहा हजार घरकुलांचा प्रस्ताव तयार करणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. तसेच या गृहनिर्माण योजनेमुळे अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हाधिकारी यांनी आधी १५.५० हेक्टर जमीन उपलब्ध करुन दिली होती. त्यानंतर महसूल विभागाने उर्वरित भूखंड देण्यासाठी याच आठवड्यात मंजुरी दिली होती. याबद्दल महसूलमंत्री सुभाष देसाई यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले.

हे सुद्धा वाचा

भाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार करा, सुभाष देसाई यांचे आदेश

महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक सरसावले !

मंत्रालय परिसरात ‘शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे’

Maharashtra signed MoUs worth ₹2 lakh crore during the pandemic: Minister

Team Lay Bhari

Recent Posts

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

13 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

14 hours ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

15 hours ago

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

15 hours ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

15 hours ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

15 hours ago