गुरुवारी फिलिपिन्समध्ये टायफून राय या चक्रीवादळामुळे शेकडो लोक बेघर झाले. हे चक्रीवादळ आल्यानंतर ३ लाखांहून अधिक लोकं आपल्या घरातून आणि समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्टमधून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी मजूबर झाले. फिलिपिन्सच्या रेड क्रॉसच्या किनारी भागात खूप मोठे नुकसान झाले. रेड क्रॉसचे अध्यक्ष रिचर्ड गॉर्डन म्हणाले की, घरे, रुग्णालये, शाळा आणि सार्वजनिक गोष्टींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
एसटी कर्मचारी, ठाकरे सरकार आणि प्रवाशांसाठी महत्त्वाचा दिवस,
स्थानिक राज्यपाल आर्थर याप यांनी आपल्या फेसबूक पेजवरून सांगितले की, राय चक्रीवादळाचा समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बोहोळ बेटाला मोठा फटका बसला आहे. चॉकलेट हिल्सच्या भागात ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. १९५ किलोमीटर प्रती तास वेगाने सुरू असलेल्या हवेमुळे सिरगाओ, दिनागट आणि मिंडानाओ बेटांवर विध्वंस झाला आहे.
दिल्लीत ओमिक्रॉन प्रकाराची 10 नवीन प्रकरणे आढळली- सत्येंद्र जैन
Philippines: Toll from Typhoon Rai increases to 208, over 3 lakh flee homes
या चक्रीवादळाची तुलना २०१३ मध्ये आलेल्या टायफून हैयानसोबत केली जात आहे. फिलिपिन्समध्ये आलेले हैयान चक्रीवादळ सर्वाधिक घातक चक्रीवादळ होते. ज्यामध्ये ७ हजार ३००हून अधिक जणांचा मृत्यू किंवा बेपत्ता झाले होते. सध्या राय चक्रीवादळामुळे दळणवळण, वीज पुरवठा ठप्प झाला आहे. मदत आणि बचाव कार्य अजून सुरू आहे. हजारो सैन्य, पोलीस, तटरक्षक दल आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहेत.
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…
जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…