मुंबई : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे ‘मुख्यमंत्र्यांना मरू द्या’ असे बोलल्याचा जोरदार प्रचार सुरू आहे. वास्तवात, कान शाबूत ठेवून त्यांचे हे वाक्य पुन्हा पुन्हा ऐकले तर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह अर्थाने बोललेलेच नाहीत, हे लक्षात येईल (Dattatraya spoke of filling one, better understood).
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…
जुने नाशिक येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…
वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…
मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…
भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…