टीम लय भारी
मुंबई : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे ‘मुख्यमंत्र्यांना मरू द्या’ असे बोलल्याचा जोरदार प्रचार सुरू आहे. वास्तवात, कान शाबूत ठेवून त्यांचे हे वाक्य पुन्हा पुन्हा ऐकले तर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह अर्थाने बोललेलेच नाहीत, हे लक्षात येईल (Dattatraya spoke of filling one, better understood).