व्हिडीओ

VIDEO : २६ / ११ : मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडून ऐका चित्तथरारक कहाणी !

26 नोव्हेंबर 2008 च्या संध्याकाळपर्यंत नेहमीप्रमाणे मुंबईकर वावरत होते. पण जसजशी रात्र वाढत गेली तसे मुंबई हादरली. पाकिस्तानमधून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि 300 हून अधिक जण जखमी झाले होते. मुंबईत घुसलेल्या या दहशतवाद्यांनी फक्त सामान्य नागरिकांवर नाही तर कायद्याच्या रक्षकांवरही गोळ्या चालवल्या. या दहशतवादी हल्ल्यात अनेक पोलीस शहीद झाले, तर काहीजण जायबंदी झाले. या दहशतवादी हल्ल्याला या वर्षी 14 वर्षे पूर्ण झाले आहेत, परंतु या हल्याच्या जखमा अजुन ही ताज्या आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात प्राणपणाने लढणारे मुंबई पोलीस दलातील अधिकारी अरुण जाधव यांच्याशी ‘लय भारी’ने साधलेला संवाद.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

9 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

10 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

10 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

10 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

11 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

14 hours ago