लक्ष्याने गणेशोत्सवातील कार्यक्रमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. शाळा, कॉलेज मधून त्यांनी नाटकात वेगवेगळ्या भूमिका ही स्विकारल्या होत्या.
संजय लीला भन्साळी- सलमान खान यांची जोडी तब्बल २१ वर्षांनी दिसणार पडद्यावर
“टूर टूर” या नाटकाने अभिनयाच्या क्षेत्रात लक्ष्याला एक नवीन ओळख मिळवून दिली. मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील लक्ष्याने अजरामर भूमिका केल्या, कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी चार नामांकने मिळालीत. तो अत्यंत दमदार कामगिरीसाठी ओळखला जात असे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपण मोठे झाल्यावर बस कंडक्टर व्हायचं असं त्यांचे स्वप्न होतं, कारण कंडक्टर जवळील पैशाने भरलेली बॅग पाहून त्यांना अस वाटत होते कि हे सगळे पैसे आपलेच असतात. नंतर त्यांना अभिनयात गोडी वाटू लागली.
Happy Birthday Malaika Arora: अर्जुनने मलायकासाठी केली खास रोमँटिक पोस्ट म्हणाला…
पहिला चित्रपट “लेक चालली सासरला” येथून त्याच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात झाली. त्यानंतर अभिनयाचे बरेच दरवाजे त्याच्या साठी उघडले गेले. सचिन पिळगावकर दिग्दर्शित “अशी हि बनवाबनवी” या चित्रपटातील त्याची साडी नेसून साकारलेली विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेली. लक्ष्मीकांत बेर्डे याचे, मराठा बटालियन, देखणी बायको नाम्याची, खतरनाक, नवरा मुंबईचा, धांगड धिंगा, धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला, एक होता विदूषक अशी अनेक मराठी चित्रपट गाजली होती.
मैने प्यार किया’ हा लक्ष्मीकांत बेर्डेचा पहिला हिंदी चित्रपट होता. लक्ष्याचे सर्वच चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे होते. लक्ष्याला वयाच्या 50 व्या वर्षी गंभीर आजराने ग्रासले. त्यानंतर बरेच दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर लक्ष्याने 16 डिसेंबर 2004 रोजी अखेरचा श्वास घेतला.
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…