वाहतूक समस्येचा खेळखंडोबा केलाय. घोडबंदर रोडवर तुंबलेली ही कोंडी पहिली तर हे चटकन उमगेल, असेही ते पुढे म्हणाले. आणि त्याचबरोबर त्यांनी व्हिडीओ शेयर केला आहे.
आत्महत्या करणाऱ्यांचा मृत्यू कोविड मुळेच, केंद्राचे सुप्रीम कोर्टात वक्तव्य
इम्पिरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारची असमर्थता
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर भाईंदर खाडीवर बांधलेला हा पूल 50 वर्ष जुना आहे. वर्सोवा पूल गुरुवारपासून बंद आहे. अहमदाबाद आणि मुंबईतील वाहनचालकांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा पूल 25 सप्टेंबर रोजी पुन्हा सुरू होणार आहे. दोन लेनचा मुंबईला जाणारा पूल फक्त या कालावधीत कार्यरत राहील.
50 वर्ष जुन्या पुलाची पहिल्यांदा मे 2017 मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती आणि वेळोवेळी पुढील झीज तपासणी केली गेली. मार्च 2020 मध्ये पुन्हा पुलाची दुरुस्ती झाली होती आणि काही तासांसाठी वाहनांसाठी बंद होती.
मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) विजयकांत सागर म्हणाले की, गोंधळ कमी करण्यासाठी पुलावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे, कारण वाहनचालकांना विशेषत: पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत असतात.
दोन डोस घेतलेल्या पत्रकारांना सभेत प्रवेश द्या, भाजप नगरसेवकांची महापौर दालनासमोर जोरदार निदर्शने
Versova bridge to be closed for repairs for 3 days
सागर म्हणाले, “मल्टी-एक्सल, ट्रक बसेस आणि इतर गुजरातसह जाणाऱ्या अवजड वाहनांना घोडबंदर रोड घ्यावा लागेल आणि मुंब्रा-खारेगाव टोल प्लाझाच्या दिशेने जावे लागेल.” मंगळवारपासून पुलावरील अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
एनएचएआयच्या आकडेवारीनुसार, वर्सोवा खाडीवर बांधलेला 49 मीटरचा पूल दररोज 50,000 पेक्षा जास्त वाहने वापरतात.
कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…
शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…
व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…