टीम लय भारी
नंदुरबार : गुजरात परिवहन विभागाची एसटी बस मालेगावहुन सुरतला जात असताना महाराष्ट्र गुजरात सीमेवरील चरणमाळ घाटात बसच्या पुढच्या चाकांचा एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. मोठी जीवितहानी टळली आहे. मालेगावहुन सुरतला जाणाऱ्या या बसमध्ये एकूण 28 प्रवासी होते. त्यांना उपचारासाठी नवापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालकाच्या प्रसंगावधानाने ब्रेक निकामी झाल्यानंतरही बसवरील ताबा न सोडता रस्त्याच्या कडेला बस उभी करण्याचा प्रयत्न केला.स्थानिक बोरझर गावातील नागरिक व रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी बस अपघातमधील प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्यात मोठी मदत केली.
हे सुध्दा वाचा:
मुख्यमंत्री ‘ लिखापडींना‘ महत्व देत नाहीत
उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…
गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…
दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…
या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…
फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…