टीम लय भारी
सांगली : जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज ठाकरेंवर निशाना साधला आहे. राज ठाकरे सतत राजकीय भूमिका बदलतात. या भमिकांच्या मागे वेगवेगळी कारणे असतात. ठाकरे हे सतत भूमिका बदलतात हे राज्यातील जनतेच्या लक्षात आले आहे. Jayant Patil criticize Raj Thakre
त्यामुळे लोक ते जे करतात ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत. राज ठाकरे आपल्या सभांमध्ये चांगल्या नकला करतात. हे पाहण्यासाठी त्यांच्या सभांना गर्दी होते. लोक गांभीर्याने घेतं नाहीत याच आत्मचिंतन करण्याची गरज राज ठाकरेंना (Jayant Patil) आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या मागच्या काही सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसचे राष्ट्रवादीचे नेते यांच्यावर जोरदार टीका होती. राज यांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनसुद्धा उत्तर दिलं जातं आहे.
हे सुद्धा वाचा :
‘काश्मीर फाईल्स’चे प्रमोशन करणारे पंतप्रधान राहुल भट च्या हत्येवर गप्प का? : सचिन सावंत
This One’s Different, Congress Insiders Say On 3-Day Strategy Camp
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…