महाराष्ट्रातील सरकारने आतापर्यंत खूप मोठं-मोठे निर्णय घेऊन लोकांचे मन जिंकण्याचा पर्यंत केला. सरकार त्यांच्या प्रयत्नात यशस्व देखील झाले. मात्र, एका गोष्टीकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. ते म्हणजे राज्यातील पत्रकार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर खूप लोकांची मागणी पूर्ण केली. यातच आता संपादक, माध्यम तज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. (Raja Mane’s question to the Eknath Shinde government)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारला राज्यातील पत्रकार लाडके नाहीत काय, असा सवाल राजा माने केला आहे. तसेच, पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि डिजिटल मीडिया संदर्भात धोरण जाहीर करण्याची मागणी देखील केली आहे. (Raja Mane’s question to the Eknath Shinde government)
हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेणार का ? | ऐका त्यांच्यात तोंडून
संघटनेच्यावतीने राजा माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांना पाठविलेल्या निवेदनात राजस्थान व उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या डिजिटल मीडिया धोरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडिया धोरण तातडीने जाहीर करून डिजिटल पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. (Raja Mane’s question to the Eknath Shinde government)
राजस्थान सरकारने गेल्यावर्षी जून महिन्यात राज्यातील न्यूज पोर्टल्स, यूट्यूब चैनल्ससह डिजिटल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवरील पत्रकारांसाठी नोंदणी व्यवस्था केली. विविध पाच वर्ग तयार करून त्या वर्गवारी नुसार जाहिरात वितरणाची व्यवस्था केली. (Raja Mane’s question to the Eknath Shinde government)
तसेच, 28 ऑगस्ट 2024 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांसाठी डिजिटल मीडिया धोरण जाहीर केले. (Raja Mane’s question to the Eknath Shinde government)
चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…
आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि शॅम्पूचा वापर करतो.…
अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…
बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…
आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…
आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…