मुदतवाढ देताना बदल्यांची मर्यादाही वाढविली आहे. अगोदरच्या निर्णयानुसार २५ टक्के मर्यादेत बदल्या केल्या जाणार होत्या. आता त्या ३५ टक्के या मर्यादेत बदली केली जाईल. या मुदतवाढीमुळे पोलिसांमध्ये मात्र नाराजी पसरलीय. एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करून पोलीस वैतागलेले आहेत. ‘कधी एकदाची बदली होतेय’ यासाठी पोलीस बांधव पाण्यात देव घालून बसलेत. अशात पुन्हा मुदतवाढ मिळाल्याने पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीत राजकारणाची खेळी, पदासाठी ‘ती’ बनावट ऑडिओ क्लिप
Police : राज्यातील 495 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या (API) बदलीं रद्द
बदल्या आणि अर्थकारण या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. लक्ष्मीदर्शन घडविल्याशिवाय चांगल्या ठिकाणी बदली मिळत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष ठरली आहे (This is the white line on the black stone).
अमोल कोल्हेंनी विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
Independence Day: Security Tightened Across Mumbai, Police on General Alert
नव्याने मुदतवाढ देण्यामागे सुद्धा अर्थकारण असल्याचा संताप पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सरकारला ३५ टक्के मर्यादेपर्यंत बदल्या करायच्या होत्या, तर पहिलाच आदेश तसा काढायला हवा होता. १० टक्के, २५ टक्के आणि आता ३५ टक्के… अशा मर्यादा घालून वेगवेगळे आदेश जारी करणे योग्य नाहीय. अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनाकारण छळण्याचा हा प्रकार असल्याचा संताप काही पोलिसांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केला आहे.
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…
जुने नाशिक येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…
वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…
मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…
भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…