मंत्रालय

मंत्रालय प्रवेश आता सर्वांसाठी खुला

टीम लय भारी

मुंबई:  दलाल, आमदार, राजकीय पक्षाच्या कार्यकर्तांना वशिलेबाजीच्या जोरावर कोरोना काळात मंत्रालयात प्रवेश मिळत होता. परंतू रंजल्या गांजलेल्या जनतेला मंत्रालयाची पायरी देखील चढू दिली जात नव्हती. मात्र राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध गुढीपाडव्यापासून मागे घेण्यात आले आहे. मंत्रालय आता सर्व सामान्य जनतेसाठी खुले होणार आहे.

कोरोना’चे सगळे निर्बंध उठताच जितेंद्र आव्हाडांनी भाजपला हाणला टोमणा !

राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता गुढी पाडवा, रमजान, राम नवमी असे सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.


१ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा, रामनवनी हे सण कसे साजरे करायचे? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. भाजपने यासंदर्भात राज्य सरकारवर सातत्याने टीका केली होती.यानंतर आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हे सण मोठ्या उत्साहात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग कायम असेल.

आव्हाड यांनी म्हटलं की, ज्यांना वाटत असेल त्यांनी मास्क लावावा, ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही”, उद्यापासून राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत.

हे सुध्दा वाचा: 

शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यात मंथन, पाच राज्यांच्या निकालानंतर तातडीची बैठक

केंद्रीय तपास यंत्रणेच्या विळख्यात ठाकरे सरकार वाचविणार तरी कोणा कोणाला?

महिला पत्रकार राणा अयुब यांना मुंबई विमानतळावर का रोखलं?

Shweta Chande

Recent Posts

जन आरोग्य योजना भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

4 hours ago

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…

5 hours ago

मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…

6 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…

6 hours ago

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

15 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

15 hours ago