ही घटना पहाटे ३.४० च्या सुमारास घडली आहे. ‘जिलानी’ असे नाव असलेली ही इमारत भिवंडी येथील पटेल कंपाऊंडमध्ये आहे. एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या जवानांनी मलबा हटविण्याचे काम सुरू केले आहे.
या इमारतीत एकूण ३१ कुटुंबे राहतात. सर्वजण झोपेत असतानाच पहाटे ३.४० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले ( 31 families stayed in Jilani building at Bhivandi ) .
याबाबत स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी सांगितले की, या घटनेबाबत महापालिका आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. तिथे मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. ही इमारत १९८५ साली बांधली होती. धोकादायक स्थितीत असल्यामुळे इमारत रिकामी करण्याची नोटीस फेब्रुवारीमध्येच दिली होती ( MP Kapil Patil said, emergency work started at Bhivandi ).
प्रत्येक पावसाळ्यात भिवंडीमध्ये अशा घटना घडत असतात. त्यामुळे नागरिकांनीच स्वतःची काळजी घ्यायला पाहीजे, असेही कपिल पाटील यांनी आवाहन केले.
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा
काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…
राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…
विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…
'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…
नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…