टीम लय भारी
मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनी ट्विटरवर एक शायरी पोस्ट केली आहे. यातून त्यांनी मनसेला टोमणा मारला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांवरुन वातावरण तापले आहे. मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मुद्द्यावरून मनसेने आणि राज्य सरकारमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला दिसत आहे. Jitendra awhad criticized raj Thackeray with shayari
दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है उम्र भर का गम हमे ईनाम दिया है तूफाँ में हमको छोड़ के साहिल पे आ गये तूफाँ में हमको छोड़ के साहिल पे आ गये. दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है ….. मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हंटल्या नंतरची नैसर्गिक प्रतिक्रिया
या राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. जगात बुद्धांसारखा दुसरा कोणी झाला नाही. सम्राट अशोकांसारखा दुसरा कोणी झाला नाही. राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भोंग्यांच्या विषय काढण्यात आला आहे. कितीही केले तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांसारखे होऊ शकत नाही, असंही जितेंद आव्हाड म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हे सुद्धा वाचा:
भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का?- जितेंद्र आव्हाडांची खोचक टिका
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…