टीम लय भारी
मुंबई : राष्ट्रवादी कॅंग्रेसचे मंत्री मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आता जनता दरबार घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जनता दरबार बंद होता.
मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे मंत्री जनता दरबार सुरु करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड दुपारी २ ते ४ यावेळेत उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. ४ एप्रिल २०२२ रोजी जनता दरबार घेण्यात येणार आहे. जनता दरबाबाराचं वेळापत्रक ट्विटरवर जाहीर करण्यात आलं आहे.
सोमवार ते शुक्रवार या काळात पक्षाचे मंत्री जनतेच्या तसेच कार्यकर्त्यांच्या कामांसाठी उपस्थित राहतील असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
हे सुध्दा वाचा :
https://indianexpress.com/article/cities/mumbai/sena-ncp-soft-on-bjp-uddhav-pawar-7845189/
पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं कौतुक झाले, पण राष्ट्रवादीचा मोदींवर पलटवार
शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअॅपधारक इसमाने एका जणाची १७…
16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…
नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…
दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…
भूखंड विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…
लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…