टीम लय भारी
मुंबई : महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावावी अशी विनंती राज्यपालांना करत होते. पण तसे झाले नाही. मात्र नवीन सरकार आल्यावर अध्यक्षांनी निवडणूक त्वरित लावली. तेही बंडखोर आमदारांच्या निलंबनासंदर्भात प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतांना !असो जनता जनार्दन सब जानती है! अशी कमेंट माजी शिक्षण मंत्री प्रो.वर्षा गायकवाड यांनी व्टिटरवर केली आहे.
महाविकास आघाडी सरकार असतांना नाना पटोले यांनी विधासभा अध्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दीड वर्षांहून अधिक काळ विधानसभेला अध्यक्ष नव्हता. अध्यक्ष निवडी बाबत वारंवार राज्यपाल कोश्यारींना पत्र पाठवण्यात आले. मात्र राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या त्या पत्रांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे महाविकास आघाडी मधील नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
हे सुध्दा वाचा:
राहूल नार्वेकर ठरले सर्वात ‘तरुण‘ विधासभेचे अध्यक्ष
जयंत पाटील यांनी राज्यपालांना ‘गोंजारत‘ चिमटे काढले!
‘हरि नरके खालच्या जातीतले; म्हणून त्यांच्या शेजारी घर करु नका‘
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…
जुने नाशिक येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…
वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…
मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…
भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…