२०१५ पासून या उड्डाणपुलाची प्रयारना चालू होते. हा उड्डाणपूल वापरात आल्यानंतर या भागात होणारी वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होऊन वाहन चालकांना आणि प्रवाशांना दिलासा मिळेल.
कसले घंट्याचे बेस्ट CM : नारायण राणे
व्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना
राज्य महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठा प्रकल्प हाती घेतला असून राज्यभरात २२१ किलोमीटर इतक्या लांबीचे २२ महामार्ग बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत २२१५ कोटींचे महामार्ग बांधण्यात येणार आहेत.
यापैकी काही पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण तथा उर्वरित कामांचे भूमिपूजन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाचे फोटो शेयर केले आहेत.
T -20 क्रिकेट वर्ल्डकप मध्ये तालिबान अफगाणिस्तानला खेळवणार? तालिबानची नरमाई परंतु घातली एक अट
Will seek damages of Rs 1.25 from Chandrakannt Patil, he’s not worth more: Sanjay Raut
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…