हरियाणमधील एकता शक्ती पार्टीचे अध्यक्ष मराठा वीरेंद्र वर्मा आणि त्याचे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याचा आनंद होत आहे असे व्टिट काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. वीरेंद्र वर्मा हे हरिणामधील करनाल जिल्हयातील आहेत. हा प्रदेश शेतीने संपन्न असून, या ठिकाणी मोठया प्रमाणात धान्य पिकते. मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला हामी भाव मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी शेतकऱ्याला भाव मिळवून देईल असे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले. आम्ही हरियाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत असेही शरद पवार यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
NCP : ‘पन्नास खोके महागाई एकदम ओके’ घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाई विरोधात धुळयात आंदोलन
Raj Bhavan : राजभवनचा निळाशार समुद्र, अभिनेता जॉकी श्रॉफ सुद्धा भारावला
Raj Bhavan : राजभवनचा निळाशार समुद्र, अभिनेता जॉकी श्रॉफ सुद्धा भारावला
हरियाणामध्ये आजकाल अनेक शेतकरी परंपरागत शेतकरी सोडून अधुनिक शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे त्यांन तिनपट नफा कमावतात. कृषि कायद्या विरोधात या जिल्हयात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांना लाठी चार्ज केला होता. हरियाणा सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे हरियाणामध्ये शेतीचे उत्पन्न वाढले आहे. हरिणामध्ये गहू तसेच ऊस मोठया प्रमाणात पिकतो. तसेच इतर अनेक कडधान्यांचे पीक देखील घेतले जाते. हरियाणामध्ये हिरतक्रांती झाली आहे. तसेच धवल क्रांती देखील झाली आहे.
या राज्यात मोठया प्रमाणात दुधाचे उत्पन्न मिळते. हरिणामधील जमीन कसदार असून, शेतकरी अत्यंत मेहनत घेतात. त्यामुळे चांगले पीक येते. मात्र केंद्र सरकारच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळत नाही. त्यामुळे शेतकरी सरकारवर नाराज आहे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन यावेळी दिले.
रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या…
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…
ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…
जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…
आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…
कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…