राजकीय

‘ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करू इच्छिते’ – संजय राऊत

टीम लय भारी

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग  यांना खोचक टोला लगावला आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून  सत्ता स्थापित करू इच्छिते. असा टोला राउतांनी राज्यपालांना लगावला. ते दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते (He was interacting with the media in Delhi).

महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यदरम्यान ते एका वसतिगृहाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेणार आहेत.

पोलीस झाले बेघर, उरला नाही कोणी वाली

सरकारी प्रताप, खोट्या स्वाक्षऱ्या करून हडपला निधी

राज्यपालांच्या या दौऱ्यांवर संजय राऊत म्हणतात, जिथे भाजपची सत्ता नाही अशा राज्यांमध्ये भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करू इच्छिते. तुम्ही पहातच आहात पश्चिम बंगाल आणि दिल्लीत सध्या काय सुरू आहे. महाराष्ट्रातही हेच सुरू आहे असे संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर, महाराष्ट्राचे राज्यपाल दुडूदुडू धावत आहेत. धावू द्यात. दम लागून पडाल एके दिवशी अशी टीका राऊत यांनी केली (Raut made this remark one day).

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि संजय राऊत

गोल्ड हुकले, सिल्वर वर मानावे लागले समाधान

Rahul Gandhi likely to visit Maharashtra, has shown interest in Bal Thackeray’s work: Sanjay Raut

या आधी ही संजय राऊत यांनी राज्यपालांना टोला लगावला होता. राज्यातील राजभवन हे राज्य आणि राज्य सरकारला मदत करण्यासाठी असते. सरकाचे पाय खेचण्यासाठी नाही. असे केले तर तुमचाच पाय गुंतून अडकेल तुम्हीच पडण्याची शक्यता अधिक आहे. असे राऊत म्हणाले होते.

Rasika Jadhav

Recent Posts

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

29 mins ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

1 hour ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

3 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

3 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

17 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

19 hours ago