महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यदरम्यान ते एका वसतिगृहाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेणार आहेत.
पोलीस झाले बेघर, उरला नाही कोणी वाली
सरकारी प्रताप, खोट्या स्वाक्षऱ्या करून हडपला निधी
राज्यपालांच्या या दौऱ्यांवर संजय राऊत म्हणतात, जिथे भाजपची सत्ता नाही अशा राज्यांमध्ये भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करू इच्छिते. तुम्ही पहातच आहात पश्चिम बंगाल आणि दिल्लीत सध्या काय सुरू आहे. महाराष्ट्रातही हेच सुरू आहे असे संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर, महाराष्ट्राचे राज्यपाल दुडूदुडू धावत आहेत. धावू द्यात. दम लागून पडाल एके दिवशी अशी टीका राऊत यांनी केली (Raut made this remark one day).
गोल्ड हुकले, सिल्वर वर मानावे लागले समाधान
Rahul Gandhi likely to visit Maharashtra, has shown interest in Bal Thackeray’s work: Sanjay Raut
या आधी ही संजय राऊत यांनी राज्यपालांना टोला लगावला होता. राज्यातील राजभवन हे राज्य आणि राज्य सरकारला मदत करण्यासाठी असते. सरकाचे पाय खेचण्यासाठी नाही. असे केले तर तुमचाच पाय गुंतून अडकेल तुम्हीच पडण्याची शक्यता अधिक आहे. असे राऊत म्हणाले होते.
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…