प्रियंका गांधींना सन्मानाने तुरुंगातून सोडले नाही तर, काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन करणार. तसेच या सर्व कारवाईला केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यांच्या इशाऱ्यावरच उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होत आहे, असे पटोले म्हणाले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा : नाना पटोले
मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात केलेले विधान गंमतीत केले : नाना पाटोले
लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हिंसाचारात ९ जण ठार झाले तर अनेक जखमी झाले. या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी प्रियंका गांधी गेल्या असत्या तेथील पोलिसांनी प्रियंका गांधी यांना अटक केली. याच कृतीचा देशभरातून काँग्रेस पार्टी निषेध करताना दिसत आहे.
मोदी सरकार जनतेला चिटकलेला ‘जळू’ : नाना पटोले
Maharashtra Congress leader Ashish Deshmukh in hot water after audio clip surfaces
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…
जुने नाशिक येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…
वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…
मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…