राजकीय

भारतीय जनता पार्टीने दिलेली स्क्रिप्ट हीच गिरवायची ; एवढेच काम राज ठाकरेंना राहिले आहे!’

टीम लय भारी 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यात शरद पवार यांनी जातीजातीमध्ये विष पेरले त्यामुळे समाजात दुही निर्माण झाली, असा आरोप मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टीने दिलेली स्क्रिप्ट हीच गिरवतात आहे. हे एकच काम आता शिल्लक राहिलेले आहे. अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे. NCP criticize Raj Thackeray

राज ठाकरेंनी शिक्षणाचा,आरोग्याचा, रोजगाराचा, सामाजिक व धार्मिक एकात्मतेचा अल्टिमेटम दिला असता तर आम्ही सर्वांनी त्यांचे स्वागत केले असतं असं ही त्यांनी म्हटलं आहे. स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याच प्रकारचा नवीन सामाजिक व राजकीय विचार राज ठाकरे देऊ शकले नाही म्हणूनच आतापर्यंत राजकारणात त्यांचा पक्ष अपयशी ठरलेला अशी जोरदार टीका तपासे यांनी केली आहे.

पवारसाहेबांसारख्या (NCP) कृतिशील नेत्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळत नाही, आणि म्हणूनच त्यांच्यावर काही नेते बोलतात. पवारसाहेबांच्या नखाइतकी उंची जर राज ठाकरेंची असती तर नक्कीच ते एक कर्तुत्ववान नेते म्हणून राज्यामध्ये वावरले असते, असेही तपासे म्हणाले.

हे सुद्धा वाचा: 

संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालनाची लेझर शोच्या माध्यमातून माहिती मिळणार, मुख्यमंत्र्यांची सूचना

Koregaon-Bhima probe panel asks Sharad Pawar to appear before it on 5 and 6 May

Shweta Chande

Recent Posts

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…

50 mins ago

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

1 hour ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

2 hours ago

त्र्यंबकमध्ये उटीची वारी सोहळा उत्साहात

चैत्र महिन्यात उष्म्याचा असणारा कहर पाहता उटीच्या वारीला (Ooty's wari) विशेष महत्व आहे. मंदिर परिसर…

2 hours ago

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सिडको भागामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावा

नासिक नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या (Congress Seva Dal) वतीने संपूर्ण नाशिक शहरांमध्ये भारतीय राष्ट्रीय…

2 hours ago

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

18 hours ago