दुष्काळात पावसाच्या टंचाईमुळे वर्षभर दुग्ध जनावरांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी मुरघास खताची निर्मिती केली जाते. मका, ज्वारी, ओट, गिन्नी गवत, उसाचे वाढे यापासून मुरघास खताची निर्मिती केली जाते. हिरवा चारा किमान ४५ दिवस हवाबंद करून वेगवेगळ्या मार्गानी तो साठवला जातो.
खाण पट्टा मिळावा यासाठी वडार समाजाचा कराडात गाढव मोर्चा
शरद पवारांच्या मित्रासाठी कायदा दुरुस्ती केली नव्हती, राज्य सरकारचा दावा
त्याचबरोबर कृषी महाविद्यालयाच्या व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या जमिनीशी निगडीत असलेल्या समस्या राज्य सरकार व केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. या समस्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून त्या सोडविण्यात येतील असे आश्वासन पवारांनी तेथील उपस्थित मंडळींना दिले.
Sharad Pawar : फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत क पात; शरद पवारांनी गृहमंत्र्यांना केला फोन
Sharad Pawar wants Congress leaders on Pegasus probe committee
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…
जुने नाशिक येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…
वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…
मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…
भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…