मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पहिल्या सुनावणीतच उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही प्राथमिक कारण दिसत नसल्याचं सांगत याचिका फेटाळली. यामुळे एनआयएला मोठा झटका बसला आहे.
जिओनं पुन्हा लॉन्च केले पाच नवे प्लान; ग्राहकांना होणार फायदा
Samsung ने भारतात लॉंच केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फिचर्स !
एनआयएने सर्वोच्च न्यायालयात याचिका करताना सुधा भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या डिफॉल्ट बेलच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. तसेच उच्च न्यायालयाने यूएपीए कायद्याच्या सर्व तरतुदींचा विचार केलेला नाही, असा दावा केला. मात्र, उच्च न्यायालयाने युक्तीवाद ऐकल्यानंतर हा दावा फेटाळला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करावं असं कोणतंही कारण याचिकेत नसल्याचं म्हटलं.
मुंबई उच्च न्यायालयाने १ डिसेंबरला सुधा भारद्वाज यांना भीमा कोरेगाव प्रकरणात जामीन मंजूर केला. तसेच एनआयए कोर्टाला ८ डिसेंबरला जामिनाच्या अटी-शर्ती निश्चित करण्यास सांगितले. सुधा भारद्वाज यांच्या वकिलाने त्यांच्यावरील यूएपीए अंतर्गत दाखल गुन्ह्याचा खटला चुकीच्या न्यायालयात चालवल्याचा युक्तीवाद करत ‘डिफॉल्ट बेल’ची मागणी केली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने हा निर्णय दिला. सुधा भारद्वाज यांच्याव्यतिरिक्त ८ सहआरोपींची हीच मागणी मात्र न्यायालयाने अमान्य केलीय.
MPSC : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची जाहिरात प्रसिद्ध, 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन
Supreme Court rejects NIA’s plea against grant of default bail to Sudha Bharadwaj
सुधा भारद्वाज यांची सुटका निश्चित, ८ डिसेंबरला जामिनाच्या अटी ठरणार
मुंबई उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज यांना ‘डिफॉल्ट बेल’ मंजूर केल्यानंतर त्यांना ८ डिसेंबरला विशेष एनआयए कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. त्यावेळी त्यांच्या जामीनाच्या अटी-शर्तींवर निर्णय होईल.
यानंतरच त्यांचा तुरुंगाबाहेर पडण्याचा मार्ग स्पष्ट होईल. उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज यांची डिफॉल्ट बेलची मागणी मान्य करतानाच भीमा कोरगाव प्रकरणातील इतर ८ सहआरोपींची मागणी अमान्य केली. यात महेश राऊत वर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा आणि वरावरा राव यांचा समावेश आहे.
मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन…
जुन्या गंगापूर नाक्यावरील एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी रुपयांचे दागिने चोरुन (gold theft) नेल्याच्या…
दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे खून (murder) प्रकरणतील संशयित…
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या विकासकामांना मुहूर्त लागेल अशी अपेक्षा होती.…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे…
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही…