दलित पॅँथर ही संघटना महाराष्ट्रात १९७२ मध्ये स्थापन झाली होती. दलित पॅँथरचे (Dalit Panther) हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या संघटनेचा सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक असा मोठा परिनाम जनमानसात पडला होता. ७० च्या दशकात दलितांवर जे अन्याय होत होते, तत्कालीन रिपब्लिकन पक्षाबाबत देखील नाराजी होती. त्यातूनच दलित पॅँथर ही संघटना उभी राहिली. नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वी. पवार, अर्जुन डांगळे, भाई संगारे असे नेते या संघटनेतून निर्मान झाले. दलित पॅँथरने व्यापक भूमिका घेऊन डाव्या चळवळींशी देखील जुळवून घेतले. दलित शब्दाची व्याख्या देखील संघटनेने व्यापक केली होती. राज्यात भटक्या विमुक्तांच्या चळवळी, स्त्रीयांच्या चळवळी अशा अनेक संघटनांवर पुढच्या काळात दलित पॅँथरचा प्रभाव राहिला. त्यामुळे आज महाराष्ट्रातील आंबेडकरी, पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन दलित पॅँथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापन केली आणि वर्षभऱ वेगवेगळे उपक्रम राबविले. १९९० नंतरच्या पिढीला दलित पॅँथरचे कार्य काय होते हे समजण्यासाठी हे उपक्रम राबविले. या सुवर्ण महोत्सवाची १० जानेवारीला सांगता होणार आहे. अशी माहिती डाव्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुबोध मोरे (Subodh More) यांनी दिली.
जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…
अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…
गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…
गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…
नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…
चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…