काल राज्यात अनेक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. या निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात अनेक प्रकार मतदारांवर दबाव टाकण्यासाठी घडत आहेत. यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अंगारे धुपारे, करणी, नारळावर हात ठेवून मतदाराला विशिष्ठ मतदारालाच मत द्या असे सांगणे, मात्रिकाला बोलावून विशेषत: महिलांवर दबाव टाकण्याचे प्रकार घडतात. हे सगळे प्रकार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुक आयोगाच्या लक्षात आणून दिले. तसेच हा निवडणुक आचार संहितेचा भंग आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या विरोधात हे प्रकार घडतात. याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने नागरिकांना कोणत्याही दबावाला बळी पडून मतदान करु नका असे आवाहन केले आहे. अंनिस देखील सर्व मतदारांना आवाहन करते की कोणत्याही दबावाला बळी पडून मतदान करु नका.
जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…
अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…
गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…
गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…
नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…
चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…