भीमा कोरेगाव विजयाची चिरंतन स्मृती असलेला जय स्तंभ पाडण्याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहे. त्याला डॉक्टर संग्राम पाटील यांनी व्हिडिओ शेअर करून उत्तर दिले आहे. त्यांनी भीमा कोरेगावच्या इतिहासाबाबत माहिती दिली आहे. जय स्तंभ पाडण्याची भाषा करणारे आणि समाजात अशांतता पसरवणारे हे असे लोक म्हणजे विकृत मनोवृत्ती आहे. त्यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. मात्र, यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे डॉ. संग्राम पाटील यांनी म्हटले आहे. मनूवादी वृत्तीची, सत्तेत असलेली काही मंडळी समाजात दुही माजवण्याचे काम पूर्वीही करत होते आणि आताही करत आहेत. आपण आपला खरा इतिहास वाचला पाहिजे, तो जाणून घेतला पाहिजे, असे देखील डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…
महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…
राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…
घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…
गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…
जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…