लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP Government)
या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘लय भारी’ ची टीम शिर्डी लोकसभा मतदारसंघात पोचली. यावेळी लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सोनाई परिसरातील एका शेतकऱ्यासोबत गप्पा मारल्या. श्रीरामाचे मंदिर बांधले गेले ही चांगली बाब आहे परंतु त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, ३७० कलम हटवल म्हणून सिलेंडरच्या किमती कमी होणार नाहीत, अशा भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी जाहीर केली अधिक कर्जमाफी पूर्ण करायच्या अगोदरच त्यांचं सरकार पाडलं गेलं. उद्धव ठाकरे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात सहानुभूती आहे. एकनाथ शिंदे मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे गुण दिसत नाहीत. ६० लोक उद्धव ठाकरेंना सोडून गेली, या ६० जणांबद्दल लोकांच्या मनात चांगल्या भावना नाही. आमचे आमदार शंकरराव गडाख शिवसेना सोडून गेले नाहीत म्हणून त्यांच्यावर जनता खुश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…
सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले…
शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…