जितेंद्र आव्हाड म्हणतात, औरंगजेब क्रूर; पण…
” औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासातल्या पानापानावर आहे .सत्तेसाठी रक्ताच्या नात्यांतल्या लोकांना त्याने ठार केले . स्वत:च्या राज्य रचनेसाठी तो कोणालाच सोडत नसे, पण तरीही त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही . छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांच्यानंतरही इथली राज्यव्यवस्था त्याला शरण गेली नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. ” असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले .
जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…
केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…
उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…
शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…
शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…