पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ च्या निवडणूक प्रचारामध्ये ‘अच्छे दिन’चा नारा दिला होता. चांगले दिवस येतील असे स्वप्न दाखवून मोदी यांनी त्यावेळी निवडणुका जिंकल्या होत्या. खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत का, हा संशोधनाचा विषय आहे. परंतु अनेक लोकांचे मात्र हाल सुरू आहेत. या व्हिडीओतील दोन तरूणांशी बोलल्यानंतर आपल्या देशातील ‘अच्छे दिन’ची वास्तविकता समोर आली. कर्नाटकमधील हे दोन तरूण नोकरीसाठी देशाबाहेर चालले आहेत. त्यांना अवघा ३२ हजार रुपये पगार मिळणार आहे. इतक्या कमी पगारासाठी देशाबाहेर जावे लागणार असेल तर ‘अच्छे दिन’ आपल्या देशात आले आहेत का, याचा विचार करावा लागेल.
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…