कॉँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जयराम रमेश यांना आलेला अनुभव पक्षाने आपल्या ट्विटरवरुण शेयर केला आहे. त्यातून पत्रकार परिषद न घेणाऱ्या आणि पत्रकारांना टाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावण्यात आला आहे.
भारत जोडो यात्रेतील पत्रकार परिषदेत एक पत्रकार कॉँग्रेस नेते जयराम रमेश यांना म्हणतो, “सर, आप तो बात भी कर लेते हो .. प्रधानमंत्री तो पत्रकारोको आसपास भटकनेभी नही देते..!”
जयराम रमेश यांनी भारत जोडो यात्रेतील राजस्थानच्या प्रवासात पत्रकारांशी बोलतांना सध्या राजकीय पक्षांमध्ये होत असलेल्या पक्षांतराबाबतही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकल्यानंतर तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे चुकीचे आहे. ही वृत्ती चुकीची आणि निंदनीयही आहे. अशा लोकांना पक्षात परत यायचे असेल, तर त्यांना परत घेऊ नका, असेही रमेश यांनी सांगितले.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…
जान्हवी सराना या एचआर मॅनेजरने अलीकडे लिंक्डिनवर पोस्ट केलेल्या नोकरी भरतीच्या जाहीरातीवरून सोशल मिडियावर चांगलीच…
नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून महायुतीला स्वामी शांतीगिरी महाराजांचे (Shantigiri Maharaj)…
नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या कंपनीच्या कार्यालयातील (ICICI Home Finance office raided) तब्बल पाच कोटींचे…
हवामान खात्याने देशातील सात राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ( Heat wave warning) आहे त्यामुळे पुन्हा…
अजितदादांचे धाकटे सुपूत्र जय पवार थेट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. जय यांनी हेलिकॉप्टर…