Homeसंपादकीय
संपादकीय
स्वातंत्र्यावर बोलू काही !
मेघना कविता शिवाजी
एका मोठ्या संघर्षमय पर्वाचा अंत होऊन 15 ऑगस्ट 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला आणि आज भारतभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या आनंदात साजरा...
देश स्वातंत्र्यात, जनता पारतंत्र्यात; मोदी सरकारची किमया
प्राची ओले : टीम लय भारी
यंदा आपला देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक यांनी आपले रक्त सांडले. आयुष्य...
राहुलजी गांधी, १५ अगस्तको आप देशको संबोधित करो
टीम लय भारी
मुंबई : हमारे देश की परंपरा के अनुसार 15 अगस्त स्वतंत्रता दिन के अवसर पर देश के प्रधानमंत्री पुरे देश को संबोधित...
गणपतराव देशमुख हे खरे बुध्दिस्ट
अॅड. विश्वास काश्यप
माजी पोलिस अधिकारी, मुंबई
94 वर्षाचे सात्विक जीवन जगणारे आदरणीय गणपतराव देशमुख हे नुकतेच गेले. एक व्यक्ती एकाच मतदारसंघातुन अकरा वेळा विधानसभेत निवडून...
मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसानिमित्त काही अपेक्षा…
ऍड. विश्वास काश्यप
माजी पोलिस अधिकारी, मुंबई
महोदय,
परवा आपला वाढदिवस होता. खूप खूप शुभेच्छा साहेब आपल्याला.
बऱ्याच वर्षानंतर आपल्यासारखा शांत, संयमी, सद्गुणी, हुशार, मुत्सद्दी, मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला...
मुंबईच्या तारखेतला ‘हा’ काळा दिवस मुंबईकर कधीच विसरणार नाही
सागर गायकवाड : टीम लय भारी
मुंबई:- मुंबई म्हणजेच स्वप्नांची नगरी असे म्हटले जाते. पण याच स्वप्नानांच्या नगरीने खुप काही सहन केले आहे. पूर दहशतवादी...
दुर्गंधी जाईल, इतिहास राहील (डॉ. जितेंद्र आव्हाड)
डॉ. जितेंद्र आव्हाड
मंगळवार २७ जुलै २०२१ या दिवशी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत, मुंबईमधील बी. डी. डी. चाळींच्या पुनर्वसनाच्या प्रकल्पाला जेव्हा...
पुंडलिक विठ्ठलाला वीट फेकून का मारतो? हे माहिती आहे का?
मृगा वर्तक
सत्यवती व जानुदेव नावाच्या जोडप्याला एक पुंडलिक नावाचा पुत्र होता. लग्न झाल्यानंतर तो आपल्या आई वडिलांशी वाईट वागू लागला. एके दिवशी या त्रासाला...
रामदास जहाजास जलसमाधी
मृगा वर्तक : टीम लय भारी
टायटॅनिक जहाजाची गोष्ट सर्वज्ञात आहेच, याच धर्तीवर भारताचे एक जहाज सुद्धा मुंबईजवळ बुडाले होते हे तुम्हाला माहिती आहे काय?...
धनंजय मुंडे नावाचा झंझावात…!
शुभम तांदळे
गेल्या अनेक अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात परळी राज्याच्या राजकारणात महत्वाच्या ठिकाणी राहिली. परळी ने अनेकदा राज्यालाच नव्हे तर अधून मधून दिल्लीच्या तख्ताला सुद्धा...