Homeसंपादकीय
संपादकीय
सुभेदार मल्हारराव होळकरांचे ऐकले असते तर पानिपत जिंकले असते
प्राची ओले: टीम लय भारी
सुभेदार मल्हारराव होळकर हे एक रणधुरंदर राजकीय मुत्सद्दीपणा असलेले सैनिक होते. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी घडवणारे ते महान व्यक्तिमत्व होते. छत्रपती शिवाजी...
कै. प्रमोद महाजन चुकून भलतेच बोलले होते, अन् त्यामुळे अख्खी मराठी चित्रपटसृष्टी संतापली होती
तुषार खरात : टीम लय भारी
मुंबई : दिवंगत प्रमोद महाजन हे भाजपचे एकेकाळचे तगडे नेते होते. अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांच्यानंतर महाजनांचा तिसरा...
भारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट बनल्या होमाई व्यारावाला
धनश्री धुरी : टीम लय भारी
भारताच्या 20 व्या शतकात हळू हळू बदल होत होते. पुरुष वर्चस्व असलेल्या या देशात महिलांसाठी खाजगी क्षेत्रात मर्यादित स्वरूपात...
मुस्लीम बांधव ‘मोहरम’ का साजरा करतात ? जाणून घ्या कारण
प्राची ओले : टीम लय भारी
इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. मोहरम हा एक अरेबिक शब्द आहे. याचा अर्थ निषिद्ध, धिक्कार करणे असा आहे...
5 ट्रिलियन अर्थव्यवस्था हे फक्त एक स्वप्नच, सीतारामण यांच्यामुळे देशावर महागाईचे ओझे
प्राची ओले : टीम लय भारी
मुंबई : आपला भारत देश मागील काही वर्षे आर्थिक संकटातून मार्गक्रमण करीत आहे. देशाचा जीडीपी खालावलेला आहे. वाढती महागाई...
दिग्दर्शक बिमल रॉय यांनी गुलजार यांना गॅरेज मेकॅनिकल वरुन बनवले प्रसिध्द गीतकार
धनश्री धुरी : टीम लय भारी
मुंबई : हिंदी सिनेमाचे प्रसिद्ध गीतकार आणि शायर गुलजार यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांचे बोल लिहिले आहेत. 'तुझसे नाराज...
जाहीर सभा संपल्यावर ‘वंदे मातरम्’ बोलण्याची पद्धत ‘ह्या’ संगीतकारांनी केली सुरू
प्राची ओले : टीम लय भारी
मुंबई : जाहीर सभा संपल्यावर 'वंदे मातरम्' बोलले जाते. ही प्रथा सुरु केली होती थोर संगीतकार, कीर्तनकार पंडित विष्णू...
कहाणी आग्र्याच्या सुटकेत शिवरायांसाठी जीवाची बाजी लावलेल्या दोन शिलेदारांची
प्राची ओले : टीम लय भारी
मुंबई : राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजांनी स्वराज्याचे स्वप्न पहिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते पूर्ण केले. परंतु, ह्यात...
LayBhari Special : बाळासाहेब थोरातांनी मिळवले, ते वर्षा गायकवाडांनी घालवले
तुषार खरात
वर्षा गायकवाड या स्वतः शिक्षिका (प्राध्यापक नव्हे) आहेत. पण शिक्षण खाते कसे चालवायचे याची समज त्यांच्याकडे नाही. त्यांच्या उथळ कार्यपद्धतीमधूनच हे दिसून येत...
गोष्ट ऐका शिवाजी महाराजांच्या मुत्सद्देगिरीची !
मृगा वर्तक : टीम लय भारी
गोष्ट आहे राजकारणाची. भारतातल्या 3 राजांची आणि राजांच्या मुत्सद्देगिरीची. कोसाकोसावर राज्य बदलतं, तिथल्या परिस्थितीनुसार राजांचे मतप्रवाह बदलतात. ही धेयवेडी...