33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीय

संपादकीय

वारीचा विसर

प्रा. प्रशांत कराळे आजकाल बरीचशी मंडळी वारकरी संप्रदायाचा 'सोंग' घेऊन कर्मकांडी विचारसरणी पसरवीत आहेत. मुळात वारकरी संप्रदाय हा त्या काळातील ब्राह्मणी व्यवस्थेच्या कर्मकांडी प्रवृत्तीच्या विरोधात...

भाजपचे शहाणपण संकटकाळातही जाते कुठे ?

विकास लवांडे प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर या चार महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत. शिवाय तिथे आमदार खासदार भाजपचेच आहेत. कोरोना संकटात...

यंदाच्या गुढीपाडव्याला कोरोनाचं ग्रहण

शिल्पा नरवडे वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा..! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे गुढीपाडवा नेहमीप्रमाणे साजरा करता आला नाही....

उद्धवसाहेब बस झाली नैतिकता…

ऍड .विश्वास काश्यप माजी पोलिस अधिकारी, मुंबई. महोदय , साहेब मुख्यमंत्री म्हणून आपण अतिशय उत्तम कारभार करीत आहात हे सर्वप्रथम आपणास सांगू इच्छितो. उत्तम, सद्गुणी, नम्र, शालीन...

‘कोरोना’ची वर्षपूर्ती : मानवाला शहाणपणा शिकवणारा काळ

विजयालक्ष्मी तुकाराम खरजे आज सकाळी सहजच दिनदर्शिकेवर नजर गेली. आजची दिनांक २२ मार्च २०२१ पाहिली अन् गतवर्षीच्या २२ मार्चची आठवण मनात तरळून गेली. याच दिवसापासून...

परमबीर सिंग सुद्धा खंडणीखोरांचे प्रमुख !

ऍड. विश्वास काश्यप माजी पोलिस अधिकारी, मुंबई सचिन वाझे काय करून ठेवले रे बाबा तू?  कुठे नेऊन ठेवलय मुंबई पोलिसांना?  कोरोनाच्या काळात जनमाणसात उंचावलेली मुंबई पोलिसांची...

महिला दिवस विशेष : पटडीबाहेर जाऊन समाजासाठी झटणारी रणरागिणी

रसिका जाधव महिलांनी स्वतः चे निर्णय स्वतः घ्यावेत. जरी एखादा निर्णय चुकाला तरी न डगमगता नव्याने सुरूवात करावी. लगेच खचून जाऊ नये आणि नैराश्य आले...

आजच्या समाजातील स्त्रीचे स्थान

शिल्पा नरवडे "शिक्षक मी, कलावती मी, विश्वाची मी ममता मज मध्ये संस्कृती वसे संस्कृती जणू संवर्धे स्त्री माझं नाव" मी लहानपणापासून ऐकत आले एकविसाव्या शतकामध्ये स्त्री...

जगात फक्त जैवविविधताच करू शकते विषमुक्त शेती, काय आहे सेंद्रिय शेती, काय आहे जैवाविविधता ??? 

  डॉ. महेश गायकवाड आपल्याला वाटत असेल की विषमुक्त शेती अर्थात सेंद्रिय शेती करायची असेल, तर मग आपण जैवविविधता समजावून घेणे आवश्यक आहे. नाहीतर विषमुक्त शेतीची...

‘चार धाम’चे गौडबंगाल, बहुजनांना अंधारात ठेवण्याचे कारस्थान !

संतोष कापसे सनातन धर्माची खरी चार धाम ( Char Dham ) यात्रा २५०० वर्षांपासून खालील ४ स्थळांवर चालू होती. पण आता मूळ स्थळांचा सनातन्यांना विसर...