30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीय

संपादकीय

युद्ध का थांबत नाही?

लय भारी (सरला भिरुड): ईस्राइल आणि हमास यांनी केलेल्या एकमेकांवर हल्ल्याने जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची कारणे समजून घ्यायला हवी. इतिहासात गेले...

तो निरोप अखेरचा ठरला!

ठाण्यात एक दोन वैचारिक वाद घालण्याच्या योग्यतेचे मित्र आहेत, त्यात कलेश निमकर शीर्षस्थ होता. तो खरा मार्क्सवादी, पण त्याने पेशा स्वीकारला ज्योतिषाचा. आयुष्यभर लोकांच्या...

दलित पॅथरने आम्हाला काय दिले…….

भारतात १९७० नंतर शिक्षित तरुणांची एक पिढी पुढे येत होती. तेव्हा रिपब्लिकन पक्षातील अंतर्गत वादाने राजकीय वातावरण दुषित झाले होते. दलित अत्याचाराने पराकोटीची सिमा...

डॉक्टर हे देवदूतच!

डॉक्टर हा देवदूत समजला जातो. त्यामुळेच की काय डॉक्टरी पेशाला समाजात खूप मान, सन्मान आहे. भारतात गेल्या 32 वर्षांपासून (1991 पासून) दरवर्षी 1 जुलै...

आदरणीय रामदास आठवले साहेब तुम्ही इतकं कसं काय सोडून दिले हो ?

मा. रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री, नवी दिल्ली. साहेब, तुमचा हा मायना लिहिताना, खरं सांगू का इतक छान वाटतंय ना की काही विचारू नका. आमचा माणूस...

गौतमी पाटीलचा नाच, अन् जळणाऱ्यांचा थयथयाट !

सध्या महाराष्ट्रात अतिशय चिंतेचा आणि जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अख्खा महाराष्ट्र या समस्येमुळे चिंताग्रस्त झालेला आहे. ही समस्या म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil...

गौतमी पाटीलचा नाच, अन् जळणाऱ्यांचा थयथयाट !

सध्या महाराष्ट्रात अतिशय चिंतेचा आणि जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अख्खा महाराष्ट्र या समस्येमुळे चिंताग्रस्त झालेला आहे. ही समस्या म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil...

आदरणीय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सर तुम्ही सुद्धा …???

- अॅड. विश्वास काश्यप, माजी पोलीस अधिकारी, मुंबई महाराष्ट्र सरकारच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सर्वोच्च निर्णय हा सर्वसामान्य जनतेचे दृष्टीने टिंगलटवाळीचा विषय झाला आहे. सर्वोच्च...

निखिल वागळे आणि बरचं काही…..!

निखिल वागळे महाराष्ट्रातील प्रमुख संपादक आहेत. वाद आणि वादग्रस्त भुमिका हे वागळे आणि महाराष्ट्रासाठी नवीन नाही. आता निमित्त ठरले आहेत युवा आंबेडकरी नेते सुजात...

डरो मत : राहुल गांधी माफी मागणार तर नाहीच, परंतु पेन्शन सुद्धा घेणार नाहीत!

"सर्व चोरांचे आडनाव मोदी आहे" अशी टिपणी कर्नाटकात २०१८-१९ मध्ये एका सार्वजनिक सभेत राहुल गांधींनी केली होती. या वक्तव्यावर सुरत-पश्चिम येथील भाजपा आमदार पूर्णेश...