एज्युकेशन

मैत्री संस्कार मूल्य शिक्षण अभ्यासक्रमाचे मुंबईत झाले उदघाटन

मैत्रीबोध परिवार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मैत्री संस्कार मूल्य शिक्षण अभ्यासक्रमाचे आज  उद्घाटन करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, भारतीय प्रशासकीय सेवा, बँकिंग आणि इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत हिते. तसेच हा कार्यक्रम मणिभवन, गांधी संग्रहालय येथे करण्यात आले. (MaitriBodh Parivaar Charitable Trust Launches Maitri Sanskār Value Education Curriculum) मैत्रीबोध परिवार चॅरिटेबल ट्रस्ट एक सामाजिक-आध्यात्मिक संस्था आहे. यांचे संस्थापक-दूरदर्शी आणि जागतिक मानवतावादी मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रेरणेतून मुंबई येथे मैत्री संस्कार मूल्य शिक्षण अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली. (MaitriBodh Parivaar Charitable Trust Launches Maitri Sanskār Value Education Curriculum)

‘एनटीए’मार्फत यंदा ५ मे ला देशभरात ‘नीट’ ही परीक्षा

मैत्री संस्कार अभ्यासक्रम पाच मूलभूत मूल्यांवर आधारित आहे. मैत्री संस्कार अभ्यासक्रमाचा उद्देश मुलांना मौज, आनंद, प्रयोग, चर्चा आणि आत्मनिरीक्षण द्वारे त्यांच्या आंतरिक शोध घेत त्यांना सक्षम बनवणे आहे. हा प्रवास त्यांना जन्मजात मूल्यांनी सुसज्ज करेल. तसेच, वास्तविक जगाच्या आव्हानांमधून मार्ग काढण्यासाठी मदत करेल. (MaitriBodh Parivaar Charitable Trust Launches Maitri Sanskār Value Education Curriculum)

7 एप्रिलला होणार ‘सेट’ परीक्षा, मुंबईतील 28 केंद्रावरून 14, 426 विद्यार्थी देणार परीक्षा

या अभ्यासक्रमात वास्तविक जीवनातील लोकांच्या प्रेरणादायी कथांचा संमिश्र संग्रह, लहान व्हिडिओ, भूमिका नाटके, कविता आणि गाणी यांचा समावेश आहे. यामुळे मुलांना खूप काही शिकायला मदत होईल. हा अभ्यासक्रम बालपणाच्या प्राथमिक वर्षांमध्ये, हळूहळू 1 ते इयत्ता 8 पर्यंत प्रगती करत असलेल्या मुलांसाठी आहे.

मृणालिनी मनीष निगडे यांना दिला जाणार 13वा हिरवाई पुरस्कार

आजची मुले आणि तरुण अशा युगात जगत आहेत जिथे वाढलेली स्पर्धात्मकता, सामाजिक दबाव, अपुरेपणाची भावना, तणावाचे विकार आणि परिणामी मानसिक आरोग्य अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे त्यांना समाजातील काही गोष्टींबाबत माहिती असणे गरजेचे आहे. मुलांचा सर्वांगीण विकासआणि कल्याणा होवो, त्यांना भविष्यात समाजात वावरताना कुठलेही त्रास नाही होवो. हेच मैत्री संस्कार अभ्यासक्रमात सांगण्यात येणार आहे.  मैत्री संस्कार अभ्यासक्रम हा एक आंतरिक होका यंत्र म्हणून काम करत मूळ मूल्य विकसित होते. तसेच मुलांना स्पष्टता, करुणा आणि आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम बनवते. (MaitriBodh Parivaar Charitable Trust Launches Maitri Sanskār Value Education Curriculum)

मैत्रीबोध परिवार ही एक सामाजिक-आध्यात्मिक संस्था आहे.  ज्याचे नेतृत्व प्रेम, परिवर्तन आणि निःस्वार्थ सेवेद्वारे मानवी चेतना उत्थान करण्यासाठी अथक परिश्रम करत असलेल्या मित्रांच्या जागतिक कुटुंबाने केले आहे. 2013 मध्ये भारतात उगम पावलेला, मैत्रीबोध परिवार युरोप, मध्य पूर्व, आग्नेय आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत हजारो स्वयंसेवकांसह उपस्थितीसह जगभरात पसरला आहे. मैत्रीबोध परिवाराचे व्हिजन मानवतेची चेतना जागृत करणे, आनंदी, शांत आणि शाश्वत जगाचा पाया घालणे आहे. (MaitriBodh Parivaar Charitable Trust Launches Maitri Sanskār Value Education Curriculum)

काजल चोपडे

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

25 mins ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

35 mins ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

43 mins ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

51 mins ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

1 hour ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

5 hours ago