टीम लयभारी
गडचिरोली: महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भाला पावसाने झोडपून काढले आहे. चंद्रपूर जिल्हयातील ईरई नदी तसेच उमा नदीचे पाणी पत्राच्या बाहेर आले आहे. पावसामुळे चंद्रपूरला पुराचा वेढा पडला आहे. चिमूर शहराला बेटाचं स्वरुप आले आहे. गडचिरोली जिल्हयात भामरागडचा संपर्क तुटला. मोठा पूल पाण्याखाली गेला. 100 गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने नागररिकांना सुरक्षीतस्थळी हलवले आहे.
वर्धा जिल्हयातही पावसाचे थैमान सुरु आहे. यशोदा आणि बकूळी नदीला पूर आला आहे. निम्न वर्धा धरणाचे 31 दरवाजे उघडले आहेत. संततधार पावसामुळे बाळापूर शहराला पाण्याचा वेढा पडला आहे. सगळी धरणं ओसंडून वाहत आहेत. दुकानात आणि घरांमध्ये पाणी गेले. त्यामुळे नागरिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. रस्ते धुवून निघाले आहेत. अनेक ठिकाणी वीजेचे खांब उन्मळून पडले आहेत. मोठे वृक्ष उन्ममळून पडले आहेत. एनडी आरएफची पथकं घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.
हे सुध्दा वाचा:
साईबाबांच्या तिजोरीत 5 कोटी 12 लाखांचे दान
राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत द्रौपदी मुर्मूंच्या विजयाची भाजपला खात्री
स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था…
समाजात वाढत असलेले अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी सातपूर पोलिसांनी युवा संवाद (Yuva Sanvad) अभियान…
भाजपाचे (BJP) उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांची भरसभेत पंचाईत झाली. देउळगांव सिध्दी येथील…
जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…
तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…
डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…