कायदा दुरुस्तीनंतर पूर्वलक्षी प्रभावाने पुन्हा सुरू करण्यात आली. असा आरोप नाशिक येथील वकील नानासाहेब जाधव यांनी केला आहे. त्यांनी या प्रकल्पाविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. यातून असे मांडले आहे की, पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, तसेच बेकायदा परवानग्या घेऊन लवासा प्रकल्प उभा केला आहे.
एकनाथ खडसेंनी १२ आमदारांच्या नियुक्तीवरून सुधीर मुनगुंटीवारांना केले ‘लक्ष्य’
नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात क्रांती घडवा!
मुख्य न्यायमूर्ती दिपंकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी याविषयी सुनावणी झाली. यावेळी पर्यटन हा उद्योगाचाच भाग असल्याचा दावा लवासानिमित्त करण्यात आलेला नाही असे कुंभकोणी यांनी सांगितले. तर 90 च्या दशकपासूनच हे धोरण अस्तित्वात होते. असा दावा राज्यशासनाने केला आहे.
नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने पाडले भगदाड
Explained | The Lavasa Township case, issues plaguing the project, and more
हे आरोप निरर्थक असल्याचे कुंभकोणी यांनी सांगितले. संबंधित प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी उच्च न्यायालयात सुरू राहणार आहे.
जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…
अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…
गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…
गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…
नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…
चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…