महाराष्ट्र

केंद्राने राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी : नवाब मलिक

टीम लय भारी

मुंबई :-  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अजून ही मोठ्या प्रमाणात आहे. लसींचा (Vaccine) तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील दोन कंपन्या सोडून जगातल्या अनेक कंपन्यांनी थेट राज्यांना लस (Vaccine) देण्यास नकार दिला आहे. परंतु देशाचे एक धोरण ठरवावे आणि लसीची (Vaccine) अंमलबजावणी करा अशी मागणी आधीपासूनच करत होतो. केंद्राने राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी असे नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे (Nawab Malik has said that the Center should formulate a national policy and accept responsibility for vaccinations).

३५ हजार कोटीची अर्थसंकल्पात तरतूद करुन केंद्राने ठरवले तर त्या पैशात देशातील लोकांना मोफत लस (Vaccine) देता येईल, असे ही नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले. केंद्र सरकारने १८ ते ४५ वर्षावरील लोकांची जबाबदारी राज्यांवर ढकलली आहे. परंतु लस (Vaccine) मिळत नाही. केंद्राला पैसे अपेक्षित असतील तर त्यांनी पैसे जमा करा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो, त्याबद्दल सांगावे,” असे ही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले.

उजनीचा पाणीप्रश्न पेटला, पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली

टूलकिटप्रकरणाबाबत भाजपवर राष्ट्रवादीची टीका

Farm laws: Farmers observe black day to mark six months of protests, raise flags and burn effigies

आज ही रेमडेसिवीर, म्युकरमायकोसिसची औषधे असतील किंवा इतर औषधे असतील ही सर्व औषधे राज्य सरकार पैसे देऊनच घेत आहे. केंद्र मोफत देत नाही नसल्याचे ही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले. याबाबत एक धोरण ठरवून सगळी जबाबदारी घेऊन पैसे द्या आम्ही उपलब्ध करून देतो असे सांगावे. जर हे धोरण ठरवण्यात आली नाही तर याचे पुरवठादार आहेत, ते ज्या राज्यांना जास्त पैसे देतील त्यांनाच ही औषधे देतील. काही राज्यांना पैसे देता येणार नाही ते वंचित राहतील, असे ही नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले.

Rasika Jadhav

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

3 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

5 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

5 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

7 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

7 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

8 hours ago