अनंत चतुर्दशीला गणरायाला भक्तिभावाने निरोप देत असताना गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कर्जतच्या भिवपुरीजवळ चांदळी गणेश घाटावर उल्हास नदीवर गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले चौघे चौघेजण बुडाले. यात एकाचा मृतदेह हाती आला असून एक सुखरूप आहे तर दोघे वाहून गेले आहेत.वाहून गेलेल्या दोघांचा शोध स्थानिक आदिवासी, पोलिस आणि अन्य यंत्रणाच्या माध्यमातून घेतला जात आहे. घटनेत मृत झालेल्यासह वाहून गेलेले दोघे असे तिघे जवळच्याच उकरूळ गावात भाड्याने राहत होते.
या घटनेत एस. जगदीश शाहू (१५) याचा मृत्यू झाला आहे. एस. जगदीश शाहू, त्याचे जगदीश शाहू, केतन यादव आणि अन्य एक शाहू कुटुंबाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणेश घाटावर गेले होते. विसर्जन दरम्यान पाऊस जोरदार होता. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. एस. जगदीश शाहू वाहत असताना त्याला वाचवण्यासाठी जगदीश, केतन आणि अन्य एक प्रयत्न करत होते. पण यातील एक जण सुदैवाने वाचला. पण दोघे वाहून गेले तर एस शाहू याचा मृतदेह मिळाला.
हे सुद्धा वाचा
भेसळखोरांवर कारवाई होणारच -धर्मरावबाबा आत्राम
संदिपान भुमरे यांचा कामाइतकाच लोकसंग्रह भलताच भारी
Video : दिशा पटानीला मुलांनी नाकीनऊ आणले
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…
सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…
उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…
शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…