Homeमहाराष्ट्र
महाराष्ट्र
पवारांच्या भेटीनंतर शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतली अजित पवारांची भेट
टीम लय भारी
मुंबई :- केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे कायदे मान्य नाहीत. राज्यशासनाने याबाबतीत ठोस भूमिका...
बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने पाणी पुरवठा योजनेसाठी 68 लाख 96 हजार निधी मंजूर
टीम लय भारी
संगमनेर :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोना संकटातही तालुक्यातील विविध गावा करीता सातत्याने निधी मिळविला असून त्यांच्या पाठपुराव्याने ओझर खुर्द...
बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने मतदारसंघात उभे राहीले नवे कोविड सेंटर
टीम लय भारी
संगमनेर :- कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. कोरोनाच्या संकटात ग्रामीण रुग्णालयातून सुमारे तीन हजार रुग्ण...
बाळासाहेब थोरातांनी महसूल विभागाला हायटेक करण्याबरोबर देशात अव्वल बनवले
टीम लय भारी
संगमनेर :- महसूल विभागातील काम इन लाइन ऐवजी ऑनलाईन करण्यासाठी आपण पुढाकार घेतला यामुळे नागरिकांना मोठी चांगली सुविधा मिळाली आहे. आगामी काळात...
एक तृतीयपंथी झाली झाल्टे घराण्याची सूनबाई…
टीम लय भारी
मुंबई :- लग्न म्हटलं की घरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण तयार होते. लग्न म्हणजे दोन व्यक्ती एकत्र येत नसून, दोन कुटुंब एकत्र...
अनिल देशमुखांचे ईडी प्रकरण, बाळासाहेब थोरातांचा मोदी सरकारवर निशाणा
टीम लय भारी
संगमनेर :- केंद्र सरकार आपल्या हाती आहे. सर्व संस्था आपल्या हातखाली काम करत आहेत. याचा पूर्णपणे फायदा भाजपा सरकार करत आहे. ईडी...
विधानसभा अध्यक्षपदावर राहुल गांधी ठाम, आता चेंडू पवार, ठाकरेंच्या मैदानात
टीम लय भारी
मुंबई :- पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे असणार हे महाविकास आघाडीने अजूनही जाहीर केले नाही. येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद लवकर नेमावा...
‘कोरोना’ची नवी डोकेदुखी, डेल्टा प्लस हातपाय पसरतोय
टीम लयभारी
मुंबई :- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू असताना दिनांक 25 जून रोजी संपुर्ण महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यात कोरोनाचा नवीन स्ट्रोन डेल्टा...
मुकेश अंबानी आणणार जगातील सर्वात स्वस्त फोन
टीम लयभारी
मुंबई :- अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक वस्तूनंतर आज काल मोबाईलसुद्धा जीवनावश्यक झाला आहे. मोबाईलमुळे माणसाचे जीवन सुलभ झाले आहे. आता मोबाईल...
नैसर्गिक वायू निर्मिती कंपन्यांची राज्यात 16 हजार 500 कोटींची गुंतवणुक
टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काही लोकांचे व्यवसाय देखील बंद पडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात बेरोजगारीचे...