टीम लय भारी
पालघर: पालघर जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग पाण्यात गेला आहे. या महामार्गाला नदीचे स्वरुप आले आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी वाहने उभी असलेली दिसत आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावर उड्डाण पूलाचे काम सुरु आहे. त्यामुळे अजूबाजूला मातीचे ढीग पसरले आहेत. तसेच बांधकामामुळे अवजड वाहनांना प्रवास करतांना त्रास सहन करावा लागत आहेत. त्यात सुरु असलेल्या धुवाधार पावसामुळे जास्त प्रमाणात पाणी साचले आहे. ससूनवघर ते वसई फाटयापर्यंत वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
हे सुध्दा वाचा:
द्रौपदी मुर्मू यांचा मुंबई दौरा
भारतात ‘नैरोबी फ्लाय’ माशीची दहशत
पन्हाळगडाच्या पडझडीला केंद्र सरकार जबाबदार
स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था…
समाजात वाढत असलेले अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी सातपूर पोलिसांनी युवा संवाद (Yuva Sanvad) अभियान…
भाजपाचे (BJP) उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांची भरसभेत पंचाईत झाली. देउळगांव सिध्दी येथील…
जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…
तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…
डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…