कोरोना सारख्या काळात ज्या एसटी बसेस द्वारे सर्व संतांच्या पादुकांनी पंढरीच्या मार्गावर प्रवास केला. त्याच एसटी वर अनेक दिवस संप करण्याची वेळ आली हे दुर्देव आहे. सर्व सामान्यांच्या जिव्हाळयाचा प्रश्न म्हणजे एसटी बस आणि तिथे काम करणारे एसटी कर्मचारी. त्यामुळे राज्य शासनाने समन्व्य साधून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.
ST संपात फुटीची चिन्हे ; कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा
विमानात प्रवाशाची तब्येत बिघडली, केंद्रीय मंत्र्याने केले उपचार
तसेच संपूर्ण महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय या एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत कायम राहील. असे आश्वासनही या पत्रात करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने कोविड काळात केलेल्या कामाचे ही कौतुक या पत्रात करण्यात आले आहे.
विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी कोल्हापुरात राजकीय धुळवड
“Uddhav Thackeray Part-Time Chief Minister”: BJP’s Poll Dare To Shiv Sena
राज्य सरकारने कोविड काळात उत्तम कामगिरी करत लोकांच्या मनात घर केले आहे. सदर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न देखील आपण अत्यंत संयमाने मार्गी लावाल. अशी अपेक्षा ही या पत्रात वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…