महाराष्ट्र

वारकरी संप्रदाय युवा मंचाची मुख्यमंत्र्यांना विनंती, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे घातले साकडे

टीम लय भारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे संपावर आहेत. एसटीचे महामंडळ शासनात विलीन करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपासंदर्भांत आता वारकरी संप्रदाय युवा मंचाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे साकडे घातले आहे. पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे (Warkari Sampraday Yuva Manch’s request to the CM).

कोरोना सारख्या काळात ज्या एसटी बसेस द्वारे सर्व संतांच्या पादुकांनी पंढरीच्या मार्गावर प्रवास केला. त्याच एसटी वर अनेक दिवस संप करण्याची वेळ आली हे दुर्देव आहे. सर्व सामान्यांच्या जिव्हाळयाचा प्रश्न म्हणजे एसटी बस आणि तिथे काम करणारे एसटी कर्मचारी. त्यामुळे राज्य शासनाने समन्व्य साधून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

ST संपात फुटीची चिन्हे ; कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा

विमानात प्रवाशाची तब्येत बिघडली, केंद्रीय मंत्र्याने केले उपचार

वारकरी संप्रदाय युवा मंचाची मुख्यमंत्र्यांना विनंती

तसेच संपूर्ण महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय या एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत कायम राहील. असे आश्वासनही या पत्रात करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने कोविड काळात केलेल्या कामाचे ही कौतुक या पत्रात करण्यात आले आहे.

विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी कोल्हापुरात राजकीय धुळवड

“Uddhav Thackeray Part-Time Chief Minister”: BJP’s Poll Dare To Shiv Sena

राज्य सरकारने कोविड काळात उत्तम कामगिरी करत लोकांच्या मनात घर केले आहे. सदर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न देखील आपण अत्यंत संयमाने मार्गी लावाल. अशी अपेक्षा ही या पत्रात वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

42 mins ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

3 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

3 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

4 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

4 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

5 hours ago