असा आरोप वाघ यांनी नाशिक शहरात पत्रकारांशी संवाद साधताना केला. पंचवटी परिसरात एका महिलेला मोटरसायकलवर बसवण्यास भाग पाडले आणि नागरिक आणि पोलिसाऐवजी तिच्या काकांनीच सुटका केल्याची घटना घडली. महिला वाचवण्यात लोकसहभाग दिसला नाही, लोक पोलिसांना घाबरतात आणि स्थानिक गुंड़ाना घाबरतात लोकांना असुरक्षित वाटते, असा दावा वाघ यांनी केला.
पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढं जाऊन संप मिटवा, पडळकरांचा परबांना सल्ला
अमृता फडणवीस-विद्या चव्हाण वादात देवेंद्र फडणवीसांची उडी,म्हणाले…
नाशिक दौ-यावर असताना त्यांनी अनेक ग्रामीण व आदिवासी भागांना भेटी दिल्या ग्रामीण भागातील लोकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून त्यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत असल्याचा दावा त्यांनी केला.
वाघ यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, अनेक गावकरी त्यांच्या गावातून विशेषत: आदिवासी गटांमध्ये मुख्यालयापर्यंत रस्तेण्याची मागणी करत आहेत. 2005 आणि 2010 मध्ये घोषित केलेल्या त्यांच्या अंगणवठी कोणत्याही इमारती नव्हत्या त्यामुळे महिलांना विशेषतः गर्भावस्थेच्या महत्वाच्या काळात आरोग्य सेवा मिळू शकली नाही.
उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट, भाजपच्या माजी नगरसेवकाला नवी मुंबईत ठोकल्या बेड्या
आम्ही राज्य सरकारकडे प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे आमचे सदस्य आता दररोज एका विषयावर राज्य सरकारला पत्र लिहून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांच्या दुरवस्थेकडे सरकारचे लक्ष वेधणार आहेत, असे देखील वाघ म्हणाल्या.
अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…
लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…
साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…
अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…
नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…