महाराष्ट्र

राज्यात 25 हजार महिला-मुली गायब, पोलीस करताय काय? चित्रा वाघ यांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या चित्रा वाघ यांनी सोमवारी नाशिक आणि राज्यातील मुली व महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, अधिकाधिक मुली व महिलांचा माग काढला जात नसल्याचा आरोप केला आहे. मुंबईचे माजी पोलीस प्रमुख परमबीर सिंग बेपत्ता झाले आणि त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख बेपत्ता झाले. परिस्थिती गंभीर होत आहे. राज्यातून सुमारे 25.000 मुली आणि महिता बेपत्ता झाल्या आहेत(Women and girls 25,000 missing in the state).

असा आरोप वाघ यांनी नाशिक शहरात पत्रकारांशी संवाद साधताना केला. पंचवटी परिसरात एका महिलेला मोटरसायकलवर बसवण्यास भाग पाडले आणि नागरिक आणि पोलिसाऐवजी तिच्या काकांनीच सुटका केल्याची घटना घडली. महिला वाचवण्यात लोकसहभाग दिसला नाही, लोक पोलिसांना घाबरतात आणि स्थानिक गुंड़ाना घाबरतात लोकांना असुरक्षित वाटते, असा दावा वाघ यांनी केला.

पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढं जाऊन संप मिटवा, पडळकरांचा परबांना सल्ला

अमृता फडणवीस-विद्या चव्हाण वादात देवेंद्र फडणवीसांची उडी,म्हणाले…

नाशिक दौ-यावर असताना त्यांनी अनेक ग्रामीण व आदिवासी भागांना भेटी दिल्या ग्रामीण भागातील लोकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून त्यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत असल्याचा दावा त्यांनी केला.

वाघ यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, अनेक गावकरी त्यांच्या गावातून विशेषत: आदिवासी गटांमध्ये मुख्यालयापर्यंत रस्तेण्याची मागणी करत आहेत. 2005 आणि 2010 मध्ये घोषित केलेल्या त्यांच्या अंगणवठी कोणत्याही इमारती नव्हत्या त्यामुळे महिलांना विशेषतः गर्भावस्थेच्या महत्वाच्या काळात आरोग्य सेवा मिळू शकली नाही.

उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट, भाजपच्या माजी नगरसेवकाला नवी मुंबईत ठोकल्या बेड्या

Defer non-agricultural tax notices issued to housing societies: BJP-led delegation to Maharashtra Revenue Minister

आम्ही राज्य सरकारकडे प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे आमचे सदस्य आता दररोज एका विषयावर राज्य सरकारला पत्र लिहून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांच्या दुरवस्थेकडे सरकारचे लक्ष वेधणार आहेत, असे देखील वाघ म्हणाल्या.

Team Lay Bhari

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

12 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

13 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

14 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

16 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

16 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

17 hours ago