करोनानांतर अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. सरकारी तर सोडाच खासगी नोकरीही मिळणे दुरापस्त झाले होते. पण आता बेरोजगार तरूणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी भारतीय डाक विभागाने दिली आहे. भारतीय डाक विभागात (Indian Post Office) पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ अशा विविध पदांसाठी तब्बल ९८ हजार ८३ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. डाक विभागाने आपल्या indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यावर अधिक माहिती उपलब्ध आहे. (golden opportunity of government job; 98 thousand seats will be filled in the Indian dark department)
या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची तारीख आणि तो सादर करण्याची तारीख याबाबत डाक विभागामार्फत लवकरच अधिसूचना जरी करण्यात येणार आहे. अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन अर्ज भरावा असे आवाहन डाक विभागाने केले आहे.
आवश्यक पात्रता – १० वी आणि १० वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज सादर करू शकतात.
अर्ज असा करावा
लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…
महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…
राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…
घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…
गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…
जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…