30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबई

मुंबई

काँग्रेस, राष्ट्रवादीने मागे हटू नये, शिवसेनेसोबत एकत्र सरकार बनवावे : खासदार संजय राऊत यांचे आवाहन

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई :  भाजपने देशात व राज्यात चुकीच्या पद्धतीने काम केले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपचा राज्यात मुख्यमंत्री होऊ नये अशी विधाने...

भाजप शिवसेनेच्या पाठी फिरतेय, अन् शिवसेना काँग्रेस – राष्ट्रवादीकडे भीक मागतेय : मनसेचा निशाणा

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : काळाचा महिमा अगाध आहे. ज्या भाजपने शिवसेनेचा सातत्याने अपमान केला, त्यांच्याच पाठी पाठी भाजपला फिरावे लागत आहे, आणि ज्या...

फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत, याचा विनोद तावडेंना आनंद, मनसेने उडविली खिल्ली

लय भारी न्यूज नेटवर्क नवी मुंबई : ‘मी पुन्हा येईन’ असे नेटाने देवेंद्र फडणवीस ओरडत होते. पण फडणवीस यांचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार झाले...

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार : संजय राऊत

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपचे नेते कालपर्यंत सांगत होते की, त्यांचाच मुख्यमंत्री होणार. मग ते मागे का हटले असा तिरकस सवाल शिवसेना खासदार...

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबतीने सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला शुभेच्छा : चंद्रकांत पाटील

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेना, भाजप व मित्रपक्ष एकत्रितपणे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले होते. आमच्या महायुतीला जनतेला कौल दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी...

काँग्रेस आमचा दुश्मन नाही : संजय राऊत

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : काँग्रेससोबत आमचे राजकीय मतभेद आहेत. तो आमचा दुश्मन नाही. भाजपसोबत सुद्धा आमचे मतभेद आहेत. त्यामुळे काँग्रेस स्थिर सरकार देण्याबाबत...

‘शिवसेनेने पाठिंबा दिला तर काँग्रेस सत्ता स्थापनेचा विचार करेल’

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपने सरकार स्थापन केले तर ते बहुमताअभावी पडेल. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण येऊ शकते. परंतु...

‘भाजपचे सरकार शिवसेनेने पाडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायी सरकार देणार’

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला निमंत्रण दिले आहे. परंतु संख्याबळाअभावी भाजप सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकले नाही, तर...

अयोध्येच्या न्यायासाठी न्यायदेवतेला साष्टांग दंडवत : उध्दव ठाकरे

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. न्यायालयाच्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण...

मुंबईत अयोध्या प्रकरणी जमावबंदी लागू

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आज, शनिवार सकाळी ११...