प्रमोदबाबू जेव्हा आमदार होते, त्यावेळी तेव्हा त्यांची मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची पद्धत सुद्धा सगळ्यांपेक्षा वेगळी होती. मुख्यमंत्र्यांशी बोलताना ते अशा पद्धतीने बोलायचे की आपले काम झालेच पाहिजे या दृष्टीने ते बोलायचे. ते नेहमी सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून आग्रही असायचे. असे विधान बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
खोटे रडणाऱ्या चित्रा वाघ, ताईगिरी भाईगिरी आम्हाला शिकवू नका : किशोरी पेडणेकर
तापसी पन्नुच्या नव्या प्रेरणादायी ‘रश्मी रॉकेट’ सिनेमाचा ट्रेलर एकदा पहाच
त्याचबरोबर विदर्भातील प्रश्न कसे मार्गी लावता येतील यासाठी ते मला धाक दाखवायचे की हे काम झालेच पाहिजे. त्या वेळी मी कृषी मंत्री होतो, असे थोरात म्हणाले. या वेळी बाळासाहेबांनी लाल्याची गोष्ट सांगितली होती.
‘कोटा फॅक्टरी’ सिरीजचा सीझन २ झाला प्रदर्शित, जाणून घ्या कसा आहे सीझन २
ज्यावेळी थोरात हे कृषी मंत्री होते, त्यावेळी कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी बीपी नावाचे बियाणं आले होते. परंतु त्या वर्षी कपाशीची पाने लाल पडली होती. हा प्रश्न विधान परिषदेत नेण्यात आला होता, त्यावेळी अध्यक्षांच्या जागी प्रमोदबाबू शेंडे होते. प्रमोद बाबू यांनी कसे त्यावेळी ही समस्यांवर भाष्य केले व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून अनुदान मिळवून दिले. ही आठवण थोरात यांनी सांगितली.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…