तुमच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर उलटसुलट टीका लिहिणारे लेख लिहितात. त्यावेळी आपली सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का असा सवाल पडळकर यांनी राऊत यांना केला आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रात औरंगजेबची स्तुती करणाऱ्या पोस्ट लिहिल्या जातात आणि त्यावरून उस्मानाबाद येथे दंगे होतात. तुमची महाराष्ट्रातील कमकुवतपणा आणि लाचारी लपवण्यासाठी तुम्ही भाजपला हिंदुत्व शिकवणारे मोठं मोठे लेख लिहतात. हिंदू सणांच्या वेळी हिंदुत्वाची शान असलेला भगवा झेंडा लावण्यावरून जर उस्मानाबादमध्ये पोलिसांवर दगडफेक होते. त्यावेळी उस्मानाबादला धाराशिव म्हणाऱ्यांच्या हाताला लकवा मारतो काय? असा सवाल पडळकर यांनी केला आहे.
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची मागणी, 1 लाख कोटी रकमेचा वापर सामान्य लोकांसाठी करा
BJP looks to win over ‘voters of tomorrow’ for 2029 polls
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…
लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…