शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने सलग 10 तास वीज मिळावी , नादुरुस्त रोहित्रे ( DP ) 24 तासात बदलून मिळावीत व पठाणी पद्धतीने चालू असलेली वीज वसुली त्वरित थांबवावी, अशाप्रकारचे मुद्दे या आंदोलनात मांडणार आहेत. कुकडीच्या अवर्तनाचा गेली अडीच वर्षात झालेला खेळखंडोबा व अनियमित आवर्तन सुधारावे व जळायला लागलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी लगेच एक आवर्तन तातडीने मिळावे, याचा देखील विषय मांडणार आहे.
उस उत्पादक शेतकऱ्यांना उसतोडीला उशीर होऊन होऊ घातलेल्या नुकसानी होत असल्याने तातडीने ऊसतोड टोळ्या मिळाव्यात व कारखान्यांनी ऊस उचलावा या प्रमुख मागण्यांसाठी दिनांक 9 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता श्री.महासाती अक्कबाई मंदिर ते तहसील चौक पर्यंत भव्य मोर्चा व रस्तारोको आंदोलन करण्यात येणार असून कर्जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सामील व्हावे ही नम्र व विनंती आहे. सचिन पोटरे- जिल्हा सरचिटणीस भाजपा अहमदनगर यांनी ही माहिती दिली आहे.
हे सुद्धा वाचा
नारायण राणेंचा शिवसेना पक्षावर हल्लाबोल
ईडी विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा हेमंत पाटील यांची मागणी
BJP : भाजपाचा राज्य सरकारवर ‘निशाणा’, ‘गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार…’
Exit polls predict Yogi-led BJP return in UP, give Punjab to AAP
साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सर्व्हिस रिव्हॉल्वर पोलीस ठाण्यात जमा न करता घरी घेऊन जाणाऱ्या पोलीस नाईक…
तीनजागतिक विश्व विक्रमांची नोंद- १३तासाहुन अधिक काळ सादरीकरण,आर्ट असोसिएटसचा पुढाकार नाशिक कुठल्याही एका शास्त्रीय नृत्यापुरते…
उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी एम. के. मढवी (M…
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहे. तर…
ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या,…
अनेकदा सामान्य माणूस कर नियोजन, करभरणा, कर बचत, लेखापरीक्षण, बदलते कायदे यांच्यापासून लांब राहणे पसंत…